अनुदानाचा दुसरा टप्पा येणार शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार ला 29 हजार कोटींचा प्रस्ताव.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे २९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रस्तावावरून काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. सुरुवातीला केंद्र सरकारने राज्याकडून प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले, ज्यामुळे राज्यातील खासदारांनी तीव्र आवाज उठवला. त्यानंतर राज्य सरकारने स्पष्ट केले की, मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.
ताज्या बातम्या
PM Kisan Yojana ; पीएम किसान योजनेचे पैसे ६ हजार रुपयांवरून १२ हजार होणार का? संसदेत सरकारनं दिली माहिती
तूर शेवटची फवारणी, आळी 100% नियंत्रण आणि टपोरे दाने.
ई-पीक पाहणी झाली नाही तरी पीक विम्याचा लाभ मिळणार! वंचित शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय
namo shetkari yojana ; नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार.
PM Kisan yojana : खुशखबर! ‘या’ तारखेला येणार PM किसानचा 22 वा हप्ता.




















