रेशन धान्य वितरण नियमांत मोठे बदल; जानेवारी २०२६ पासून नवीन प्रमाण लागू : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणाऱ्या रेशन धान्य वितरणाच्या नियमांत राज्य सरकारने पुन्हा एकदा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल प्रामुख्याने जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही योजनांच्या धान्य वितरणाचे प्रमाण नव्याने निश्चित करण्यात आले आहे. सध्या डिसेंबर २०२५ चे धान्य वाटप जुन्याच नियमांनुसार सुरू असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लाभार्थ्यांना सुधारित प्रमाणात धान्य मिळणार आहे.
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन बदल
ताज्या बातम्या
गहू की फसल में कल्लों (फुटवा) की संख्या बढ़ाने के वैज्ञानिक और व्यावहारिक तरीके
गेहूं में दूसरी सिंचाई पर कल्ले बढ़ाने का अचूक फार्मूला.
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
मौसम विभाग की चेतावणी, दिल्ली युपी में क्या होगा जाणीए.
मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज.
















