सोयाबीनसह ७ शेतीमालांची वायदेबंदी ४ वर्षांनंतर उठेल का?
सोयाबीनसह ७ शेतीमालांची वायदेबंदी ४ वर्षांनंतर उठेल का? देशातील शेतीमाल बाजारात सध्या एका महत्त्वाच्या विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे गेल्या चार वर्षांपासून असलेल्या वायदेबंदी संदर्भात. केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये सोयाबीन, सोया तेल, मोहरी, कच्चे पाम तेल, हरभरा, गहू आणि बिगर बासमती तांदूळ या ७ प्रमुख शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी घातली होती. वायद्यांमुळे किमतीत अवास्तव … Read more








